गुलाब सांगतो, येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं; रात रानी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखात ही फुलायचं असतं; सदाफुली सांगते, रुसुन रुसुन रहायचं नसतं, हसुन हसुन हसायचं असतं; बकुळी म्हणते, सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं; मोगरा म्हणतो, स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो; कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवुन फुलायचं असतं. |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
गुलाब सांगतो,
५:०४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा