आधी होते मी दीवटी
शेतकर्यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मीणमीणती!!
समई केले मला कुणी
देवापुढती नेवोनी
निघुनी आले बाहेर
सोडीत कालासा धूर!!
काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदील त्याला जन म्हणती
मीच त्यातील प्री ज्योती !!
ब्त्तीचे ते रूप नवे
पुढे मिळाले मज बर्वे
वरात मज वाचून अडे
झ्ग्झ्गाट तो कसा पडे!!
आता झाले मी बीज्ली
घरे मंदीरे ल्ख्ल्ख्ली
देवा ठाउक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे .
एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांला
कसलेही मज रूप मिळो
देह जलो अन् जग उजलो!!
- वी. म. कुलकर्णी
शनिवार, ५ सप्टेंबर, २००९
दीवटी
५:४८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा