| आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालो काय दोश माझा मी या वादळांत मिळालो खरतर दोश तुझा नाही चुक माझीच होती नेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो. अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललो लागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलो प्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होती खरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो. प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलो तु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलो शेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो. तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलो तुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलो पण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हां लक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो. |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालो
५:५४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा