आता पुन्हां आशा आम्हांला त्या स्वप्नांची
भारत जिकेलं विश्व कप ही आस्था या मनाची
आता पुन्हां आम्ही करणार तेच मागचे दावे
काही होऊदे गेल्या वेळी जे झाले ते झाले.
लागली वादळाची चाहूल मनास थांग नाही
पाहुन आमचि तयारी बोलायचि सोय नाही
सारे महारथी आमच्याकडे अर्जुनासारखे
मागे वळू नका आता मागे पहायचे नाही
भले आमचे मन खुपदा इथे तुटले
आम्ही तुम्हांला सांगा कधी एकटे टाकले
आता लढायचे मन लावुन तुम्ही इथे
काही होऊदे उद्या आभाळ जरी हे फ़ाटले.
तुम्ही पैसा कमवा आम्हांला काही नाही
तुम्ही नाव मिळवा आम्हांला खंत नाही
एकच इच्छा आमच्या ह्या भोळ्या मनाची
काही झालं तरी आम्हांला यंदा हरायच नाही
अडीचशे करोड हात करतील प्राथना इथे
मिळेल तेहत्तीस कोटीचा आशीर्वाद तिथे
त्यांची लोक सख्यां नाही तेवढे देव आमचे
जिकणारं ना तुम्ही नवस करणांर आम्ही इथे
क्रुपा करा पण यदां तरि आणा तो विश्वकप
नाहीतर म्हणेल भारताला स्वप्नांळू जग
शेवटी आमच स्वप्नंही तुमच्याच हातात
मन तोडू नका आता नाहीतर बघा मग…
गुरुवार, १७ जून, २०१०
यदां तरि आणा तो
६:०१:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा