महाराष्ट्र हे भारतातलं असं एकमेव राज्य आह इथल्या संतांचा मार्ग भक्तीचा, योद्ध्यांचा मार्ग शक्तीचा, या महाराष्ट्राच्या भूमीतच राम वनवासात राहिला या इथे पुंडलिकासाठी परब्रह्मा अवतरले इथे ज्ञानोबांनी त्यांचा 'मराठाची बोलु कौतुके' बोलिला इथे बुरसट परंपरावर नाथांच्या भारूडांचे आसूड फुटले इथे रामदासांनी भक्तीला शक्तीची जोड दिली या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य या भूमीचा भगवा झेंडा अटकेपार फडकत राहिला इथे गवतालाही भाले फुटले आणि छत्र नाही, सिंहासन नाही, राजा नाही, शासन नाही, ते अठ्ठावीस वर्षं आपल्याहून हजारोपट दुश्मनांशी इथल्या लेण्यातल्या दगडांवर कलेचे काव्य उमटले इथले कर्मवीर, धर्मवीर, स्वातंत्र्यवीर सदैव लोकमान्यच झाले महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, महाराष्ट्राने नव्या पाऊलवाटा घडवल्या, महाराष्ट्र देशाच्या गळ्याला ताईत बनला पण महाराष्ट्राला त्याची खंत नाही. कारण महाराष्ट्र हा भारत नावाच्या राष्ट्रपुरुषाचा, आपल्या कर्तृत्वावर, कौशल्यावर, कलेवर प्रेम आहे. पण या सगळ्यापेक्षा आणि सगळ्याहून अधिक म्हणूनच या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या जय हिंद, जय महाराष्ट्र! |
गुरुवार, २० मे, २०१०
जय महाराष्ट्र! Majha Maharashtra
९:०४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा