जी माणस हवीशी वाटतात ती कधीही भेटत नाहीत जी माणस नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही ज्यांच्याकडे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही ज्यांच्याकडे जावू नये असे वाटते त्यांच्याकडे जावेच लगते जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ तेव्हा काळ संपलेला असतो नशीब हे असच असत त्याच्याशी जपून वागाव लागत तिथे कोणाचच चालत नाही |
रविवार, १ नोव्हेंबर, २००९
नशीब
१०:५२:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा