मैत्री अशीच असावी का ?
आता आपण चांगले मित्र असू
नंतर कधी आपण खूप चांगले मित्र असू
कालावश झाली तर आपली मैत्री ?
तू माझ्याशी बोलणार नाहीस
अन आपले नाते संपुष्टात येईल
मला एकदाच सांगायचे आहे की
माझ्या आयुष्यात तूझे महत्व आहे
तूझ्यासाठी मी माझे आयुष्य बदलून टाकले
तू मला विसरलीस तरी
मला तुला विसरणे खूप कठीण आहे
कदाचित ह्या ओळी लिहिलेल्या
तू तुझ्या मित्रांना पाठवशील
तू माझ्याशी नाते तोडले असले तरी चालेल
माझ्या जवळपास असून सुद्धा
कधी ही कविता कधी त्यांना पाठव
ज्यांना तुझी आठवण येते
त्यांना पाठव जे तुझ्यावर प्रेम करीत होते
जरा त्यांनासुद्धा कळू दे
जेव्हा त्यांना कळेल
तुला त्यांना विसरणे नाही झाले असेल
तेव्हा तू त्यांचा आनंद अनुभवावास
तुला खूप बरे वाटेल
आपल्यापाठी आपल्या मित्रांची साथ आहे असे वाटेल
कारण तुला ही त्यांची पर्वा आहे
आयुष्यात प्रत्येकाला एका मित्राची गरज असते
कधीतरी तुला ह्याची जाणीव होईल
की तुझ्याकडे असे मित्र आहेत
जे तुझ्यासाठी खूप काही करू शकतात
तूला ही कविता वाचताना बरे वाटेल
कदाचित माझी आठवण येईल
पण हे तू नेहमीच लक्षात ठेव
शनिवार, ६ जून, २००९
मैत्री अशीच असावी का ?
८:५८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा