येतात आणि जातात
बदलत राहतात ,
ऐका मागोमाग एक
नशीबच बनुन वागतात…….!!
तीनच ॠतु
आयुष्यात पण येतात
तिन पगड्या घेवून
विरून जातात ……!!
बाल पनापासुन तरुण
वयापर्यंत काहीच कळत नाही ,
तरुण पन गेले की
म्हातार्पनात ही काहीच कळत नाही ,
बालपन म्हणजे
पावसाळा असतो ,
हिवाला ,उन्हाला तरुण
म्हातार वयात येत असतो ….!!
ॠतु बदलतात
आणि आयुष्यही बदलणार
बदलत नाही तों
ह्या स्रुष्टिचा घडवणार……!!
जो ॠतु ही घडवतों
आयुष्यही घडवतों ,
धावतो ,पडतो
आपल्या बरोबर धडपडतो….!!
पुन्हा ह्या जीवन
चक्र्कात आणून सोडतो ,
तोच तों, बघतो ,
हसतो आणि रडवतो ….!!
तरीही कळुन आणि
वळुन न कळाल्या सारखं ,
गुंत्यात गुंता पडल्या वाणी
सुट्ल्या सारखं
तरीही काळाच्या ओघात
सर्व काही वाहून जाते
माणूस विसरला
तरीही जीवन चक्र तसेच रहाते
सोमवार, २५ मे, २००९
बदलणार….. आणि नाहिपण
६:४०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , काळ , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , काळ , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा